तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

पोषण आहार पुरवठा बंद; २ महिन्यांपासून वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी उसनवारीवर धान्य खरेदी

0 42

Edited by किशोरी तेलकर | | Updated: 22 Jan 2024, 2:01 pm

Follow

Subscribe

Wardha News: वर्धा जिल्ह्यातील सुमारे १,२२० शाळांना दोन महिन्यांपासून तांदूळ व इतर धान्य पोहचलेले नाही. या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी उसनवारीवर पोषण आहाराची सोय करण्यात आली आहे.

पोषण आहार पुरवठा बंद; २ महिन्यांपासून वर्ध्यात विद्यार्थ्यांसाठी उसनवारीवर धान्य खरेदी

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.