
Tej Police Times
बाहेरील खाद्यपदार्थ, शीतपेयाच्या सेवनामुळे मुलांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सद्यस्थितीत सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून कोणत्याही प्रकारचा गंभीर त्रास त्यांना होत नसल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे. यापैकी १० मुलांना काही तासासाठी देखरेखीखाली ठेवणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सहली दरम्यान विद्यार्थ्यांना विषबाधा कोणत्या अन्नपदार्थांमुळे झाली? या सर्व प्रकाराला जबाबदार कोण? याची सखोल चौकशी करण्याची मागणी संतप्त पालकांकडून केली जात आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.