
Tej Police Times
वाचा: मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान चार मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश
मयत शेतकरी माधव देशमुख याच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँक यांचे एक लाखाचे कर्ज होते आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ८ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज होते. हे कर्ज कसे फेडायचे कसे या विवंचनेत माधव हा होता आणि कर्जबाजारीपणाला कंटाळूनच त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे.
दरम्यान, अनंत चतुर्दशीच्या दिवशीच घडलेल्या या घटनेने पेडगाव सह परिसरात शोककळा पसरली आहे.
वाचा: गणेश विसर्जनादिवशीच सरकारच्या विसर्जनावर ‘या’ नेत्याचे मोठे विधान
Recover your password.
A password will be e-mailed to you.