
Tej Police Times
शेट्टी पुढे म्हणाले की, सार्वत्रिक निवडणुकीत केवळ ९९ जागा मिळाल्यानंतर राहुल गांधी मोठे यश मिळवल्याचा दावा करत आहेत. शिवाजी आणि महाराणा प्रताप हे हिंदू होते. जेव्हा गरज असेल तेव्हा आम्ही शस्त्रे बाहेर काढू. शस्त्रांची पूजा केल्यानंतर प्रत्युत्तर कसे घ्यायचे हे आपल्याला चांगलेच माहीत आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी कॉंग्रेसवर केली आहे. आता या त्यांच्या वक्तव्याला कॉ़ंग्रेस कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.