
Tej Police Times

शंभू, खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून
संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चाने त्यांच्या मागण्यांसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी शेतकऱ्यांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चाचे नेतृत्व केले होते. मात्र, सुरक्षा दलांनी त्यांना पुढे जाण्यापासून रोखले. यानंतर १३ फेब्रुवारी पासून पंजाब आणि हरियाणामधील शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी तळ ठोकून आहेत .
Recover your password.
A password will be e-mailed to you.