
Tej Police Times
या घटनेनंतर जिल्ह्यातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यात वारंवार अशा गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात आता चाललाय तरी काय? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. तसेच गृह खातं झोपेत असल्याचे बोललं जात आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.