सिंधुदुर्ग: मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पेटलं आहे. शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे आणि भाजपचे खासदार नारायण राणे राजकोट… Read More...
पुणे: लोकसभेत बसलेला फटका, त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नियतकालिकांमधून सुरु झालेली टीका यामधून बोध घेत भारतीय जनता पक्षानं आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली… Read More...
मुंबई: महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांच्या अर्थ विभागानं आक्षेप घेतल्यानंतरही भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांच्याशी संबंधित बँकेला राज्य सरकारनं मोक्याची जागा… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काँग्रेसनं राज्यात १३ जागा निवडून आणल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी… Read More...
१. बदलापूर येथे घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. पण त्यावर राजकारण केल्या जात आहे हे जास्त दुर्दैवी आहे. विरोधकांना त्या माध्यमातून राज्यात दंगली घडवायच्या होत्या, अशी टीका मुख्यमंत्री… Read More...
नगर: उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी दोनच दिवसांपूर्वी बारामती मतदारसंघाबद्दल महत्त्वाचे संकेत दिले. बारामतीमधून जय पवारांना संधी देणार का,… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत मतदारांनी झटका दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीला अवघ्या दोन महिन्यांचा कालावधी राहिलेला असताना महायुती सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. या… Read More...
मुंबई: लोकसभेला महायुतीत जागावाटपाचा पेच बराच काळ पाहायला मिळाला. त्यामुळे उमेदवार जाहीर होण्यास विलंब झाला. याचा फटका महायुतीला बसला. आता विधानसभेलादेखील तेच होण्याची दाट शक्यता… Read More...
मुंबई: लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर सत्ताधारी महायुती सरकारनं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर होण्याची दाट शक्यता आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा… Read More...