मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे आकडे फेटाळून लावले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काल सायकांळी माध्यमांवर एक्झिट पोलचे आकडे येवू लागले पण ते… Read More...
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या तिसऱ्या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार वातावरणनिर्मिती केली जात असतानाच, सातव्या टप्प्याअखेरीस ‘इंडिया’मध्येही बहुमताच्या… Read More...
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी लोकसभेचा निवडणुकीचा सर्व्हे जाहीर केला आणि कोणत्या पक्षाला किती संभाव्य जागा मिळू शकतात याची शक्यता वर्तवली पण आता याच… Read More...
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले आहे, यादरम्यान राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाजपला ३०० जागा मिळणे कठीण आहे असा दावा केलाय. लोकसभेसाठी भाजपचा चारशे पारचा… Read More...
नवी दिल्ली : मुस्लिम आरक्षणाविरोधात प्रचार, समान नागरी संहिता लागू करणे हा जर धर्माधारित निवडणूक प्रचार आहे, तर तसा प्रचार भाजपाने याआधीही केलाय आणि भविष्यातही करणार, असे रोखठोक मत… Read More...
नवी दिल्ली : 'दिल्लीत निवडणूक प्रचारासाठी जिथेही गेलो तिथे एकच गोष्ट सगळीकडे निदर्शनास आली. ती म्हणजे मला खोट्या केस मध्ये अडकवून तुरुंगात टाकले, याचा लोकांमध्ये खूप रोष आहे. याचा… Read More...
नवी दिल्ली : 'इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला… Read More...
कोलकाता : लोकसभा निवडणूक जसजशी पुढे जात आहे. तसतशा रंजक घडामोडी समोर येत आहेत. अशीच घडामोड पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. इंडिया आघाडीत जागावाटप फसल्याने काढता पाय घेतलेल्या पश्चिम… Read More...
अहमदनगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का… Read More...
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी व इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र… Read More...