मुंबई : मराठवाडा दौऱ्याची सांगता करत राज ठाकरेंनी थेट आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठवाडाच्या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली तसेच मराठा समाजाकडून… Read More...
मुंबई : महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे मला वाटते अशी ठाम भूमिका आज राज ठाकरेंनी मराठवाड्याचा दौऱ्यावर असताना केले आहे. राज ठाकरे म्हणाले,आपल्या महाराष्ट्रा सारखे सदन राज्य… Read More...
कोल्हापूर: मराठा आरक्षणाच काम अंतिम टप्प्यात आलेल आहे. केवळ सगे सोयरांच अध्यादेश येण बाकी आहे. कुणबी शोधायचं काम सुरू आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मी थांबत नाही सरकारला काय ताकत… Read More...
इरफान शेख, सोलापूर : भाजपमधील मराठे हे जर खरे मराठे असतील तर ते मराठा समाजाच्या बाजूनेच बोलतील. मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने बोलणार नाहीत, अशा… Read More...
मुंबई : राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले… Read More...
जालना, संजय आहेर : राज ठाकरे सध्या विधानसभेच्या पाश्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. याचवेळी त्यांनी धाराशिव इथल्या मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंची भेट घेतली यावर प्रतिक्रिया देताना… Read More...
सोलापूर, इरफान शेख : ओबीसी आरक्षणसाठी संघर्ष यात्रा काढत मराठा समाजावर टीकाटिप्पणी केल्याप्रकरणी वंचितचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात मराठा समाज बांधव नाराजी व्यक्त करत आहेत.… Read More...
अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे. ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील ठाम आहे तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण धोक्यात असल्याच सांगत वंचित बहुजन आघाडीचे… Read More...
जालना, संजय आहेर : मी जर धमकी दिली तर महाराष्ट्रात कुठेच फिरता येणार नाही असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी नारायण राणेंना दिला आहे. भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री… Read More...
मुंबई : आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचे अधिकार राज्याला नाहीत. मर्यादा वाढवायचीच असेल तर संसदेतच हा निर्णय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर संसदेत तोडगा काढावा. पंतप्रधान… Read More...