रत्नागिरी : कोकणात मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटाच्या रुंदीकरण्याचे काम सुरू आहे. यासाठी मोठी डोंगर खोदाई करण्यात आली आहे. मात्र, याच ठिकाणी गुरुवारी पुन्हा दरड कोसळण्याची… Read More...
रत्नागिरी: देवरुख नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर येथील गौरीविहार कॉम्प्लेक्समधील तब्बल सहा बंगले चोरट्यांनी रविवारी रात्री फोडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये दोन बंगल्यातील मिळून… Read More...
रत्नागिरी: न कळत्या वयातील लहान मुलांची काळजी घेणं हे आवश्यक असतं, त्याकडे जराही दुर्लक्ष झाल्यास ते जीवावर बेतू शकतं. असाच एक दुर्दैवी प्रकार कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर… Read More...
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात सध्या रस्ते अपघाताचं प्रमाण वाढू लागलं आहे. असाच एक दुर्दैवी अपघात खेड तालुक्यात घडला आहे. यामध्ये एका शिक्षकेने आपले प्राण गमवावे लागले आहेत.… Read More...
रत्नागिरी : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेचे भास्कर जाधव आणि बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नेते रामदास भाई कदम यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. पण… Read More...
रत्नागिरी: पती-पत्नीने राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना चिपळूणमध्ये घडली आहे. येथील अलोरे चेंबरी याठिकाणी हा धक्कादायक प्रकार घडला आहे. संजय सदा निकम (वय ३३… Read More...
रत्नागिरी: रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे बोटिंग व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीकडे कामासाठी असलेल्या कर्मचाऱ्याचा पाण्यात आकडी येऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी… Read More...
दापोली :पुणे येथील काहीजणांचा ग्रुप पर्यटनासाठी दापोली तालुक्यात लाडघर समुद्रकिनारी आला होता. यावेळी पुणे येथील मयूर चिखलकर (२७) याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे… Read More...
हायलाइट्स:माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर विविध आरोपमनसे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व्हायरल केली ऑडिओ क्लिपआता प्रसाद कर्वे यांनी केला खुलासारत्नागिरी : खेडचे नगराध्यक्ष वैभव… Read More...