तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Tag

Congress

Loksabha Election Result: कोण आहेत किशोरीलाल शर्मा? ज्यांनी स्मृती इराणींना पराभूत करुन घेतला राहुल…

अमेठी : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा (के.एल.शर्मा) यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात मोठं मताधिक्य…
Read More...

Lok Sabha Election Results: भाजपाला पावले नाही भगवान श्रीराम… उत्तर प्रदेशात भाजपा का पडली…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा मोठा विषय ठरला तो अयोध्येतील राम मंदिर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या…
Read More...

BIG BREAKING: भाजपला मोठा धक्का, वाराणसीतून नरेंद्र मोदी पिछाडीवर, अजय राय ४०८९ मतांनी आघाडीवर

नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपसाठी सर्वात हक्काची जागा मानली जाणारी वाराणसी येथे भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. येथून देशाचे…
Read More...

Exit Poll वर पत्रकारांचा राहुल गांधींना सवाल, उत्तर आले सिद्धु मुसेवालाचं गाणं ऐकलंय का?

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे आकडे फेटाळून लावले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काल सायकांळी माध्यमांवर एक्झिट पोलचे आकडे येवू लागले पण ते…
Read More...

Arunachal-Sikkim Results: अरुणाचल प्रदेशात भाजपाची जोरदार मुसंडी, काँग्रेस धोबीपछाड; सिक्कीम मध्ये…

ईटानगर : अरुणाचल प्रदेशात भाजपा विक्रमी जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या तयारीत दिसत आहे. तर सिक्कीम मध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं…
Read More...

Rahul Against Modi: मोदींनी देवाची कथा का काढली माहिती? अदानींवरुन राहुल गांधींनी मोदींना पुन्हा…

पाटणा : 'नरेंद्र मोदींनी देवाची कथा का काढली आहे माहीत आहे का? निवडणुकीनंतर जेव्हा हेच ईडीचे लोक नरेंद्र मोदीजींना अदानीबद्दल विचारतील. तेव्हा मोदी म्हणतील मला माहित नाही, देव तसं…
Read More...

Lok Sabha Elections 2024: सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार रिंगणात

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचारतोफा गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आठ राज्ये आणि केंद्रशासित…
Read More...

आणीबाणी घोषित झाली, त्या धक्क्याने माझी आई गेली, लोकशाहीचा गळा घोटला तो…. राजनाथ सिंहांचा…

कर्नल : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीच्या काळाची आठवण काढत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करुन लोकशाहीचा गळा घोटला होता.…
Read More...

राजीव गांधींच्या हत्येच्या दिवशी नेमकं काय काय घडलं? पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या थरकाप उडवणारा…

विमल पाटील, मुंबई : दिवस होता, २१ मे १९९१ संपूर्ण देशात थरकाप उडवणारी घटना घडली. देशाच्या पंतप्रधानांचा दहशतवादी बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला आणि देश एका दूरदर्शी नेतृत्वाला मुकला.…
Read More...

इंडिया आघाडीची कामगिरी चांगली, देशात सरकार आम्हीच स्थापन करणार, मल्लिकार्जुन खर्गेंचा आत्मविश्वास…

नवी दिल्ली : 'इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला…
Read More...