अमेठी : उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीत अमेठीमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे. काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा (के.एल.शर्मा) यांनी भाजपच्या स्मृती इराणी यांच्याविरोधात मोठं मताधिक्य… Read More...
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर चर्चेचा मोठा विषय ठरला तो अयोध्येतील राम मंदिर. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपच्या… Read More...
नवी दिल्ली: देशात लोकसभा निवडणुकांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपसाठी सर्वात हक्काची जागा मानली जाणारी वाराणसी येथे भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहे. येथून देशाचे… Read More...
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्झिट पोलचे आकडे फेटाळून लावले आहेत. सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर काल सायकांळी माध्यमांवर एक्झिट पोलचे आकडे येवू लागले पण ते… Read More...
ईटानगर : अरुणाचल प्रदेशात भाजपा विक्रमी जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या तयारीत दिसत आहे. तर सिक्कीम मध्ये सत्ताधारी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा पुन्हा सत्तेत येणार असल्याचं… Read More...
पाटणा : 'नरेंद्र मोदींनी देवाची कथा का काढली आहे माहीत आहे का? निवडणुकीनंतर जेव्हा हेच ईडीचे लोक नरेंद्र मोदीजींना अदानीबद्दल विचारतील. तेव्हा मोदी म्हणतील मला माहित नाही, देव तसं… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचारतोफा गुरुवारी संध्याकाळी ५ वाजता थंडावल्या. राष्ट्रीय राजधानी दिल्लीसह आठ राज्ये आणि केंद्रशासित… Read More...
कर्नल : भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आणीबाणीच्या काळाची आठवण काढत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, 'इंदिरा गांधीनी आणीबाणी घोषित करुन लोकशाहीचा गळा घोटला होता.… Read More...
विमल पाटील, मुंबई : दिवस होता, २१ मे १९९१ संपूर्ण देशात थरकाप उडवणारी घटना घडली. देशाच्या पंतप्रधानांचा दहशतवादी बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झाला आणि देश एका दूरदर्शी नेतृत्वाला मुकला.… Read More...
नवी दिल्ली : 'इंडिया आघाडी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करत आहे. महागाई, बेरोजगारी, भीतीचे वातावरण, लोकशाहीवर घाला हे मुद्दे मतदारांना आकर्षित करण्यासाठी आम्हाला… Read More...