ठाणे : बदलापूरमधील शालेय अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अचानक जाग आलेल्या राज्य सरकारने विद्यार्थिनींची सुरक्षा विचारात घेत शाळांमध्ये तातडीने ‘सखी सावित्री समिती’… Read More...
ठाणे, प्रदीप भणगे : बदलापूरातील घटनेनंतर राज्यात सगळीकडे संतापाची लाट पसरली आहे. अशातच राजकीय वर्तुळात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सुद्धा आरोप प्रत्यारोपाची भांडण रंगली आहे.… Read More...
मुंबई : बदलापूरमध्ये सकाळपासून अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराबद्दल तीव्र संतापाची लाट पसरलेली आहे. तब्बल आठ तासाहून अधिक काळ नागरिकांनी बदलापूरात ठिकठिकाणी मोर्चे काढले. थेट… Read More...
मुंबई : बदलापूरमध्ये शाळेतील चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराची घटना अत्यंत संतापजनक आहे अशी प्रतिक्रिया राज्यभरातून उमटू लागली आहे. अशातच अशा आरोपी नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी… Read More...