महाराष्ट्र जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू, ४२ घरांची पडझड; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत tejpolicetimes Aug 26, 2024 नंदुरबार(महेश पाटील ): जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यात तीन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले… Read More...