वृत्तसंस्था, कोलकाता : केंद्र सरकार व पश्चिम बंगाल सरकारमधील संघर्ष नव्या वळणावर येऊन पोहोचला आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांच्या अधिकृत कार्यालयाची म्हणजे,… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : हाथरसमधील दोन जुलै रोजीच्या सत्संगादरम्यान काहींनी विषारी पदार्थाचे कॅन उघडल्यानेच चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्याचा दावा भोलेबाबाचे… Read More...
वृत्तसंस्था, गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती रविवारीही कायम होती. या नैसर्गिक आपत्तीचा जवळपास २४ लाख लोकांना फटका बसला आहे. राज्यभरात ब्रह्मपुत्रेसह अनेक प्रमुख नद्या धोकादायक… Read More...
नाशिक, दि. ७ (जि. मा. का. वृत्तसेवा) : जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 263 कोटी 50 लाख रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.… Read More...
सिंधुदुर्ग, दि. ७ (जिमाका) : जर्मनी देशाला कुशल मन्युष्यबळ आवश्यक आहे. भारत हा तरुणांचा देश असल्याने त्याची गरज भारत पूर्ण करू शकतो. जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाच्या… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : ‘माझं मरण चारचौघांसारखं नसेल’... हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंह यांचे अखेरचे शब्द आठवताना त्यांच्या पत्नी स्मृती यांना अश्रू अनावर झाले. अतुलनीय शौर्याबद्दल… Read More...
गुजरात: राज्यातील डांगमध्ये भीषण अपघात झाला आहे. येथे बस उलटून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ६४ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना अहवा आणि सापुतारी येथील रुग्णालयात… Read More...
मुंबई, दि. ७ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक तसेच पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचा शपथविधी सोहळा उद्या, सोमवारी ८ जुलै रोजी विधानपरिषदेत… Read More...
चंद्रपूर, दि. 7 : राज्यातील महिलांचे आर्थिक स्वातंत्र, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भुमिका मजबूत करण्यासाठी शासनाने … Read More...