मुंबई, दि. 5 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज काळाघोडा मुंबई येथील जहांगीर कलादालन येथे चित्रकार नंदिनी वर्मा यांच्या कला प्रदर्शनाला भेट देऊन चित्रकृतींची पाहणी केली. ‘फ्लो… Read More...
मुंबई: जगात अशी अनेक ठिकाणं आहेत जी आयुष्यात एकदातरी बघायला हवी. सुंदर पहाड, नद्या, जंगल आणि असे अनेक रस्ते आहेत जे आपण कधीही बघितलेले नसतील. यामध्येच नदी आणि समुद्र ज्या ठिकाणी… Read More...
बीजिंग/नवी दिल्ली : भारत, चीन आणि पाकिस्तानमध्ये अणुबॉम्बची संख्या सातत्याने वाढत आहे. SIPRI च्या ताज्या अहवालानुसार चीन आता 1000 अणुबॉम्ब बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे… Read More...
हाथरस : बाबा सूरज पाल उर्फ भोले बाबा यांच्या हाथरस सत्संगात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेमध्ये 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणातील 6 आरोपींना अटक करण्यात आली असून… Read More...
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : वारंवार होणारे अपघात व हवाई दलाच्या शेकडो जवानांचे मृत्यू यामुळे ‘उडत्या शवपेट्या’ म्हणून कुप्रसिद्ध ठरलेल्या ‘मिग-२१’ या लढाऊ विमानांना कायमची… Read More...
तिरुअनंतपुरम: केरळच्या कोझिकोडमध्ये मेंदू खाणाऱ्या अमिबामुळे झालेल्या संसर्गातून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. १४ वर्षांचा मृदुल एका लहानशा तलावात अंघोळीसाठी गेला होता.… Read More...
नवी दिल्ली: नीट-यूजी परीक्षेत यश मिळवलेल्या गुजरातमधील ५६ विद्यार्थ्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ‘केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (एनटीए) यंदा वादात… Read More...
वृत्तसंस्था, पाटणाबिहारमध्ये पूल कोसळण्याची मालिका अद्यापही थांबलेली नाही. गुरुवारी राज्यातील सारण भागात आणखी एक पूल कोसळला. गेल्या १५ दिवसांतील राज्यामधील ही दहावी घटना आहे.गेल्या… Read More...
इंदूर: इंदूरमधील मुलांच्या विशेष आश्रमात गेल्या पाच दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात एकच खळबळ माजली आहे. या मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत सध्या… Read More...
वृत्तसंस्था, गुवाहाटी : आसाममध्ये संततधार आणि मुसळधार पावसाचा नागरिकांसोबत वन्यजीवांनाही फटका बसला आहे. काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्यात सतरा प्राण्यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. वन… Read More...