Indian Railway Waiting ticket: प्रवाशांनो, तुम्ही वेटिंग तिकीटने आरक्षित डब्ब्यात प्रवास करताय? वेळीच सावध व्हा! कारण भारतीय रेल्वेने प्रवासाचे नियम आणखी कठोर करण्याचे ठरवले आहे.… Read More...
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : सन १९७५मध्ये ज्या दिवशी देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली, तो २५ जूनचा दिवस ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून पाळण्यात येईल, असा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.… Read More...
मुंबई, दि. १२ : गेल्या दोन वर्षात राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी, कष्टकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवक या सर्व घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने केले… Read More...
महाराष्ट्रातील माता-भगिनी आर्थिक दृष्ट्या आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील… Read More...
मुंबई, दि. १२: मागील दोन वर्षात विविध क्षेत्रात राज्य सरकारने प्रकल्प हाती घेतले असून अटल सेतू, सागरी किनारा मार्ग, समृद्धी महामार्ग, मेट्रो, सिंचन आदी प्रकल्पांच्या… Read More...
दोन्ही सभागृहात संमत विधेयके : 10
(1) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2024 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(2) सन 2024 चे वि.प.वि.क्र.3-… Read More...
मुंबई, दि. १२ : रोजगार निर्मिती करून देश प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका वर्षात ५० लाख रोजगार निर्मितीचा संकल्प केला आहे. रोजगार वाढीसाठी केंद्र… Read More...
मुंबई, दि. १२ : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. याबाबतची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.
विधानसभेत प्रत्यक्षात ९१… Read More...
मुंबई, दि. १२ : चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळात तब्बल १ हजार २९ तास १८ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ३४ मिनिटे झाले. तर एकूण बैठकांची संख्या १३६ आहे.या… Read More...
मुंबई, दि. १२ : विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनचे कामकाज राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आल्याची घोषणा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत केली. यावेळी… Read More...