तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज
Browsing Category

देश-विदेश

विधानसभा प्रश्नोत्तरे 

अवैध वृक्षतोड केल्यास ५० हजार रुपये दंडाची वसूली -वन मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, दि. १२:  पर्यावरण संवर्धन आणि राज्यातील हरित आच्छादन वाढविण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित…
Read More...

विद्यार्थिनींकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई, दि. १२: शासकीय महाविद्यालये, शासन अनुदानित, अशासकीय महाविद्यालये अशा शैक्षणिक संस्थेत ८ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थिनींना शैक्षणिक…
Read More...

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत २७४ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र विधानसभेतून विधानपरिषदेवर निवडून द्यावयाच्या ११ जागांसाठी आज सकाळी ९ ते दुपारी ४ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली. यासाठी विधानसभेतील एकूण…
Read More...

‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ माहिती पुस्तिकेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…

मुंबई, दि. १२: गावातील प्रत्येक व्यक्तीचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने ग्रामविकास विभाग काम करीत आहे. ग्रामीण आवास योजना ते महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबविण्यात येणारे…
Read More...

२०५० पर्यंत १० देशांमध्ये सुसाट वेगानं वाढणार मुस्लिम लोकसंख्या; भारताचा नंबर कितवा?

Muslim Population in Worldwide : पूर्ण देशात मुस्लिम लोकसंख्या झपाट्याने वाढताना दिसते अशातच फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार २०५० मध्ये जगभरात मुस्लिम धर्मीयांची संख्या आणखी झपाट्याने…
Read More...

परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी ५० रुपये प्रति दिवस विलंब शुल्क आकारण्यास स्थगिती

मुंबई, दि. १२ : परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी येणाऱ्या १५ वर्षांच्या आतील सर्व परिवहन वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरणास विलंब झाल्यानंतर…
Read More...

दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन

मुंबई, दि. 12 : दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पावनगड या…
Read More...

कीर्तिचक्रासह सर्व घेऊन सूनबाई माहेरी गेली, शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पालकांचे आरोप

नवी दिल्ली : मुलगा शहीद झाला आणि सूनबाई कीर्तिचक्रासह सर्व काही घेऊन माहेरी निघून गेली, असा आरोप हुतात्मा कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या मातोश्रींनी केला आहे. अतुलनीय शौर्याबद्दल…
Read More...

मध्यरात्री भूस्खलन, दोन बस नदीत कोसळल्या, वाहून गेल्या; ६५ प्रवासी बेपत्ता, एकच खळबळ

काठमांडू: नेपाळमध्ये भूस्खलनामुळे २ बस नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. भूस्खलन झाल्यामुळे २ बस नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. या बसमध्ये किमान ६५ प्रवासी होते. ते बेपत्ता आहेत.…
Read More...

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती खालावली, एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल, उपचार सुरू

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. पाठदुखीची तक्रार घेऊन ते रात्री ३ वाजता एम्समध्ये पोहोचले. त्यांना एम्सच्या खासगी वॉर्डात दाखल करण्यात आले आहे.…
Read More...