
Tej Police Times
दरवर्षी १ ऑगस्टला बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी केली जाते. १ ऑगस्ट १९२० साली त्यांचे निधन झाले होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते.
स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे ब्रीद वाक्य त्यांचे होते. त्यांनी आपल्या चळवळीतून इंग्रजांना सळो की, पळो करुन सोडले होते. टिळकांनी अनेक सामाजिक कार्यांसोबतच गणोशोत्सवाला सुरुवात केली. तसेच विविध हिंदू संस्कृती आणि परंपरेच त्यांनी जतन केले. जाणून घेऊया त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जीवनाला प्रेरणा देणारे विचार.
लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.