
Tej Police Times
भाजपच्याच नेत्यांनी अजित पवारांवर सिंचन प्रकल्पांमध्ये ७० हजार कोटींचा घोटाळ्याचे आरोप केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीदेखील यावरुन अजित पवारांवर शरसंधान साधलं होतं. त्यानंतर त्याच अजित पवारांशी भाजपनं हातमिळवणी केली. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांची गोची झाली. ज्यांच्याशी तात्त्विक पातळीवर संघर्ष केला, त्यांच्याशीच युती करण्याचा निर्णय भाजप, संघाच्या कार्यकर्त्यांना अनैतिक वाटल्याचं विश्लेषण ऑबझर्व्हर आणि विवेकनं केलं आहे. भाजपनं अजित पवारांसोबतची युती तोडावी यासाठी संघाकडूनच दबाव टाकला जाऊ लागल्याची चर्चा आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.