
Tej Police Times
बदललेल्या राजकारणात निवडणूक उमेदवाराच्या अवतीभोवतीच फिरते, असं फडणवीस म्हणाले होते. त्यातून त्यांनी उमेदवार निवडताना कोणत्या बाबींचा विचार होणार त्याचे संकेत दिले. ज्या आमदारांबद्दल जनतेच्या मनात नाराजी असेल त्यांचं तिकीट कापण्यात येण्याची दाट शक्यता आहे. भाजपनं नवे चेहरे दिल्यास त्यांना राज्यात ८० ते ९० जागा मिळतील, अशी माहिती नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातून समोर आली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.