
Tej Police Times
Mutual Fund SIP: एसआयपी करताना फक्त एक सूत्र पाळा, मिळवा दुप्पट, चौपट परतावा; काय आहे गुंतवणुकीचा अचूक फॉर्म्युला?
दोष जबाबदारी कालावधी २५ टक्के संपला
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) कंत्राट करारानुसार, बांधकाम पॅकेज बांधून पूर्ण झाल्यानंतर चार वर्षे त्या रस्त्याची जबाबदारी कंत्राटदारावर असते. तो दोष जबाबदारी कालावधी (डीएलपी) असतो. चार वर्षांनुसार पॅकेज १४मधील ९० टक्के रस्त्याचा २५ टक्के डीएलपी कालावधी सरला आहे. ‘डीएलपी कालावधी मागील वर्षीच सुरू झाला असला, तरीही पॅकेज १४मधील काही भाग वापरात आहे. तसेच यादरम्यान देखभालीचा खर्च कंत्राटदारच करीत आहे. महामंडळ त्यासाठी खर्च करणार नाही’, असे एमएसआरडीसीच्या उच्चाधिकाऱ्यांनी याबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना स्पष्ट केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.