
Tej Police Times
बदलापूर मधील आरोपीचे लिंग छाटून आना,त्याचे हातपाय तोडून आणा त्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस देतो, असे जाहीरपणे एमआयएम नेत्याने माहिती दिली आहे.
Supriya Sule: राज्याचे गृहमंत्री दिल्लीत असतात कारभार कोण पाहतं हेच कळत नाही; सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा
कोलकाता आणि बदलापूर येथील घटनांमध्ये संशयीत आरोपी हे मुस्लिम समाजातील असते तर अनेक हिंदू संघटना यांनी मुस्लिम समाजाला टार्गेट करत,मोठं मोठी आंदोलने केली असती.सोलापुरातील एमआयएम नेते रीयाज खरादी यांनी आव्हान केले आहे. या हिंदू संघटना आता गप्प का आहेत.त्यांनी आवाज उठविला पाहिजे.आंदोलने करायला पाहिजे असे आवाहन एमआयएम नेत्याने केले.हिंदू संघटनांनी किंवा त्यांच्या नेत्यांनी बदलापूर मधील आरोपीचा आणि कोलकाता घटनेतील आरोपीचे हातपाय तोडून आणून दिले किंवा त्यांचे लिंग छाटून आणले तर त्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस देणार असल्याचे जाहीर केले आहे.
Team India: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची नाही म्हणून असे केले का? टीम इंडियाचे सलग दुसरे विजेतेपद मिळण्याचे स्वप्न भंगणार!
एमआयएम नेते रियाज खरादी यांनी मुस्लिम शरिया कायद्याची आठवण करून दिली.शरिया कायद्यात असे कृत्य करणाऱ्या आरोपींना दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा आहे.चोरी करणाऱ्याचे हातपाय दंडापासून तोडले जातात.तसा कायदा भारतात लागू केला तर, असे गुन्हे घडणार नाहीत अशी संतप्त प्रतिक्रिया रियाज खरादी यांनी दिली आहे.
कोलकाता आणि बदलापूर येथील घटनेनंतर राज्यातील अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घडल्याचे समोर येत आहे. बदलापूर घटनेवर राज्यातील महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.