
Tej Police Times
ओवैसींच्या मुंबई सभेनंतर “अलिकडे ओवैसी पोपटासारखा बोलायला लागलाय,पण हा हैदराबाद नाही ही मु्ंबई आहे ,महाराष्ट्र आहे.छत्रपती शिवरायांनी आपल्या तळपत्या तलवारीने मुघलांना चारोखाने चीत करून महाराष्ट्राबाहेर पळवून लावलं त्या महाराष्ट्रात,जर तुम्ही रझाकारांचं सरकार आणण्याचं स्वप्न पहात असाल तर तुमचं हे स्वप्न इथे महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू” असा इशारा फडणवीसांनी ओवैसींना दिला.
“मेरे हैदराबादी भाई उधर ही रहना,इधरकू मत आना.इधरकू तुम्हारा कोई कामा नही” अशा भाषेत खिल्ली उडवत,खरा भारतीय मुस्लिमही औरंगजेबाला हीरो मानत नाही.सुन ले ओवैसी,अब तो तिरंगा लहराएंगे पूरे पकिस्तान पर” अशी घोषणा देवा भाऊंनी दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.