
Tej Police Times
रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी बंडखोरी रिंगणात उतरवण्याच्या निर्णयावर माजी आमदार सुनील केदार यांनी पहिल्यांदाच भाष्य केले आहे. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली, ठाकरे यांच्या झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठीच काँग्रेसने बंडखोरी करत उमेदवार दिल्याचा दावा केदार यांनी केला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.