
Tej Police Times
विधानसभा निकालापूर्वीच काँग्रेस सावध, विजयी आमदारांना एअरलिफ्ट करणार; विजय वडेट्टीवारांकडे जबाबदारी, कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने आपल्या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी एअरलिफ्ट करण्याची योजना आखली आहे. भाजपला त्या आमदारांपर्यंत पोहोचता येऊ नये आणि सरकार स्थापनेत कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी नेण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. आघाडीला बहुमत मिळाले किंवा सरकार स्थापनेच्या स्थितीत आल्यास काँग्रेस आपल्या आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी घेऊन जाईल अशी माहिती आहे.
लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.