तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

निवडणुकीतील पराभवामागचं कारण काय? संजय राऊतांनी पाढाच वाचला,

0 42

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Nov 2024, 8:48 pm

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. महायुतीनं तब्बल २३० जागा मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला तर मविआची धुळधाण उडाली. दरम्यान मविचा पराभव नेमका का झाला? नाना पटोलेंमुळं पराभव झाला का? या प्रश्नांवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं. ते नेमकं काय म्हणाले?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.