तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

कायदे, नियम, संविधान धाब्यावर बसवण्याचा प्रकार सुरु; भास्कर जाधवांची सत्ताधाऱ्यांवर टीका

0 36

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Dec 2024, 4:54 pm

२६ तारखेपर्यंत सरकार जाहीर झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होणार होती असं सांगितलं जात होतं.आता राष्ट्रपती राजवट कुठे गेली? प्रत्येक नियम कायदा कलम संविधान धाब्यावरच बसवण्याचं ठरवलं आहे असं भास्कर जाधव म्हणाले.एवढे पाशवी बहुमत त्यांना मिळून सुद्धा ते धक्क्यातून सावरले नाहीत असं भास्कर जाधव म्हणाले.एवढे पाशवी बहुमत कसे मिळते हे त्यांना सुद्धा समजू शकले नाही याचाच त्यांना धक्का बसला आहे असं भास्कर जाधव म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.