तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

आनंद दिघे व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने मुख्यमंत्री झालो – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0 23

ठाणे,दि.२६ : -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन अभिवादन केले. आज मुख्यमंत्री झालो आहे त्या मागे धर्मवीर आनंद दिघे आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने झालो. तमाम जनतेच्या भावनांमुळे खुप मोठी जवाबदारी पेलण्याची संधी मिळाली आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात अनेक वर्षे काम केले. त्यांचा आदर्श,शिकवण आणि कार्यपध्दती आज ही डोळ्यासमोर आहेत. आनंद दिघे यांची भावना होती की या पदावर ठाण्यामधील माणुस असावा. जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार आहे. पद कोणते मिळाले हे बघण्यापेक्षा जनतेची सेवा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.