
Tej Police Times
नव्या वर्षात गुगलवर चुकूनही सर्च करू नका हे ५ टॉपिक्स, जेलची हवा खावी लागणार
उल्हास पवार म्हणाले, ,’सारासार विवेक’ हा आपल्याला बहिणाबाईंनी दिलेला मोठा विचार आहे. हा विवेक राजकीय लोकांनी तसेच, समाजातील सर्वच क्षेत्रातील लोकांनी बाळगणे गरजेचे आहे. वारकरी विचारांनी समाजातील भेदाभेद मिटवण्याचे मोठे काम केले आहे.
‘संत तुकोबांची तपोभूमी असलेल्या भामचंद्र, भंडारा आणि घोरावडेश्वर या डोंगरावर जाऊन, तुकोबारायांच्या विचारांचे स्मरण करत, नव्या वर्षाचे स्वागत करण्याचा पायंडा आम्ही युवकांनी गेल्या तीन वर्षांपासून पाडला आहे.
अबब! ११ दिवस २२ तास १३ मिनिटे अरबी समुद्रात अखंड स्विमिंग, १४ वर्षांच्या जिया रायची कमाल
यंदाच्या अंकामध्ये संत बहिणाबाईंच्या जीवन चरित्र, साहित्याचा आढावा घेण्यात आला आहे. देवगाव रंगारी, शिऊर, कोल्हापूर, वडगाव, देहू येथील त्यांच्या पाऊलखुणांचा मागोवा ‘रिपोर्ताज’मधून घेण्यात आला आहे. तसेच बहिणाबाईंचे विचार समाजात पोहोचविणाऱ्या व्यक्तींच्या मुलखाती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती विशेषांकाचे संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी दिली. यावेळी अॅड. विकास ढगे, राजाभाऊ चोपदार, नितीन महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, त्रिगुण गोसावी, उल्हास पाटील, अभिजीत कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थितांनी ‘तुकाराम-बहिणाबाई’ असा गजर करत टाळमृदंगाच्या निनादात दिंडी काढली. भंडारा डोंगर ट्रस्ट आणि ‘आई नाना प्रतिष्ठान’तर्फे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आभार प्राचार्य पांडुरंग गायकवाड यांनी मानले.
आगीच्या फुफाट्यात मृतदेहांचा शोध, जेसीबी पेटला, बार्शीच्या फटाका फॅक्टरीच्या स्फोटाची दाहकता दाखवणारे फोटो
Recover your password.
A password will be e-mailed to you.