
Tej Police Times
वंचित’चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गट आमच्यासाठी जेवढ्या जागा सोडेल, तेवढ्या जागांवर लढण्यास आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या (VBA) युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी वंचित बहुजन आघाडीने BMC निवडणुकीत ८३ जागांवर उमेदवार उभे करायचे ठरवले होते. मात्र, आता ठाकरे गटाशी युती झाल्यामुळे ते जितक्या जागा सोडतील, त्या जागांवर वंचित बहुजन आघाडी निवडणूक लढवेल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.