
Tej Police Times
गर्लफ्रेंड नसल्याने वैतागला तरुण; डेटिंग अॅप वापरुन भयानक कृत्य; अखेर आईनेच केली पोलखोल
पंचांच्या वादग्रस्त निर्णयावरही अस्लम काझी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्यात जो उपांत्य फेरीत सामना झाला, त्यामध्ये काही दोष आहे. बाहेरची टांग या डावात सिकंदरला १ गुण व महेंद्रला २ गुण मिळणं अपेक्षित होतं. मात्र तसं झालं नाही. व्हिडिओ पाहिल्यावर ते दिसून येतं. मात्र ही अनावधानाने झालेली चूक आहे. मुस्लिम आहे म्हणून सिकंदरला हरवलं गेलं, असं म्हणणं चुकीचं आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत जातीय आधार घेतला जात नाही,’ असं काझी यांनी म्हटलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.