तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

पठाण अखेर बोललाच! तेव्हा लोक मला सांगायचे अभिनय करणं बंद कर…शाहरुखनं सांगितलं गेल्या तीन-चार वर्षांत काय घडलं

0 48

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित होऊन पाच दिवसंच झाले असले तरी चित्रपटानं देशभरात २७६.५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटासाठी शाहरुखनं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या निर्णयाला अनेक कारणंही होती. चित्रपटाचा वाद, खासगी आयुष्यातील काही घटना, बॉयकॉट सिनेमाचा ट्रेंड यामुळं या चित्रपटाचं नेमकं भविष्य काय हे सांगणंही कठिण जात होतं. परंतु गेल्या पाच दिवसांतील चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहाता किंग हा किंग असतो असं म्हटलं जात आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही शाहरुख मीडियासमोर आला नव्हता. ना मुलाखत, ना सोशल मीडियावर लाइव्ह, त्यामुळं चाहत्यांच्या मनातही अनेक प्रश्न होते. अखेर आज पठाण सर्वांसमोर आलाच. पठाणच्या टीमनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खान पहिल्यांदाच मीडियासमोर आला. त्यानं पत्रकारांच्या प्रश्नांची मनमोकळेपणानं उत्तरं दिली.

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. प्रदर्शित होऊन पाच दिवसंच झाले असले तरी चित्रपटानं देशभरात २७६.५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटासाठी शाहरुखनं प्रमोशन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या निर्णयाला अनेक कारणंही होती. चित्रपटाचा वाद, खासगी आयुष्यातील काही घटना, बॉयकॉट सिनेमाचा ट्रेंड यामुळं या चित्रपटाचं नेमकं भविष्य काय हे सांगणंही कठिण जात होतं. परंतु गेल्या पाच दिवसांतील चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे पाहाता किंग हा किंग असतो असं म्हटलं जात आहे.
CID फेम अभिनेत्यानं पहिल्या बायकोला फसवून केलेलं राज बब्बर यांच्या मुलीशी दुसरं लग्न? पत्नीचे होते गंभीर आरोप

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही शाहरुख मीडियासमोर आला नव्हता. ना मुलाखत, ना सोशल मीडियावर लाइव्ह, त्यामुळं चाहत्यांच्या मनातही अनेक प्रश्न होते. अखेर आज पठाण सर्वांसमोर आलाच. पठाणच्या टीमनं पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खान पहिल्यांदाच मीडियासमोर आला. त्यानं पत्रकारांच्या प्रश्नांची मनमोकळेपणानं उत्तरं दिली.

बॉलिवूड सोडणार होतो…

गेल्या काही वर्षांत किंग खानलाही फ्लॉप चित्रपटांचा सामना करावा लागला होता.यावर बोलताना किंग खान म्हणाला होता की, झिरो चित्रपट केला आणि नंतर लॉकडाऊन लागला. तो फार काही चालला नाही. तेव्हा सगळे म्हणायचे आता काय तुझे सिनेमे चालणार नाहीत. तू नवीन काय तरी कर, बिझनेस कर. लॉकडाऊनमध्ये मी जेवन बनवायालाही शिकलो. कुंकींगवर चित्रपट काढायचंही मनात होतं, असंही शाहरुख म्हणाला.
राखीवर हसणाऱ्यांना हे माहीत नसेल, स्वखर्चातून फुलवलेत भावंडांचे संसार…मराठमोळ्या मित्राची डोळ्यात पाणी आणणारी पोस्ट

चित्रपटाला मिळाणारा प्रतिसाद पाहून शाहरुख भावुक झाला. प्रेक्षकांनी जे प्रेम दिलंय ते आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देणारं आहे, असंही शाहरुख म्हणाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.