
Tej Police Times
त्यावर आप्पा तिला शांत करत लग्नाला होकार देण्याबद्दल बोलतात. मात्र कांचन ऐकत नाही हे पाहून त्यांचा राग अनावर होतो आणि त्यांना त्रास होऊन ते खाली कोसळतात. आता अरुंधतीच्या लग्नात आणखी एक विघ्न उभं राहिलं आहे. अरुंधती आता आप्पांची तब्येत पाहून लग्नाचा निर्णय बदलणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. मात्र तसं काहीही घडणार नाहीये. नुकत्याच दाखवण्यात आलेल्या प्रोमोनुसार, अरुंधती आशुतोषला लग्न करण्यावर ठाम असल्याचं सांगतेय. अरुंधतीने तिचा निर्णय बदललेला नाही. त्यामुळे पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.