
Tej Police Times
पुढे या पत्रात लिहिलंय, ‘आता राज्यगीताचा सन्मान राखणं हे बंधनकारक होईल हे स्वागतार्ह परंतु सादरीकरणाच्या नियमावलीमुळे या गीताचा जगभर पसरत असलेला परिमळ उलट प्रतिबंधीत होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांनी भारताचा झेंडा फडकवण्याचे नियम शिथिल केल्याने ज्या प्रकारे आता गल्लीबोळात, नाक्यानाक्यावर तिरंगा डौलात फडकवताना दिसतो. त्याचप्रकारे आता हे नवीन महाराष्ट्र राज्यगीत महाराष्ट्राच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये सतत ऐकू येवो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना.’ त्याची ही पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गीत सादर करण्यासाठी असलेल्या नियमावलीमुळे गीताला राज्यगीत म्हणून घोषित करण्यामागचा हेतू अर्धवट राहू नये असं त्याने पत्रात म्हटलं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.