तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी

0 35

जालना – २३ तारखेनंतर सगळंच दुधका दूध पाणी का पाणी होणार आहे, मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला इशारा

मुख्यमंत्र्यांच्या कालच्या भाषणात थोडी स्पष्टता पाहिजे, रक्ताच्या नातेवाईकांना किती दिवसांपासून लाभ होणार आहे हे स्पष्ट करावं, दोन शब्द सरकारच्या कानावर टाकले आहेत, २४ तारखेपर्यंत हे ही ते मान्य करतील अशी आशा आहे, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यामुळं समाजानं कौतुक केलंय,पण २३ तारखेला काय घोषणा करायची हे सरकारच्या हातात आहे, नसता नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावं लागेल, असा खणखणीत इशारा जरांगेंनी दिला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.