
Tej Police Times
१३६ दिवस, २७ देश, ३० हजार किमी प्रवास; मुंबई ते लंडन दुचाकीवरून फिरणारा अवलिया
परंतु सरकार हे आडमुठी भूमिका घेत असून आपल्याला आरक्षण हे भेटले पाहिजे, असा त्यांनी मनात राग धरत तो त्या ठिकाणाहून निघून गेल्याची प्राथमिक माहितीमध्ये गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याच मानसिक तणावातून घरासमोरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. या घटनेचा पोलीस पंचनामा दिनेश येवले पोलीस उपनिरीक्षक, दत्तात्रय गुगाणे पोलीस जमादार, उमेश चव्हाण यांनी केला. दरम्यान त्याला जिंतूर ग्रामीण रुग्णालयामध्ये आणले असता डॉ. काळे यांनी तपासून मृत घोषित केले. यावेळी रुग्णालय परिसरात मराठा समाजातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
Recover your password.
A password will be e-mailed to you.