
Tej Police Times
शेतकरी प्रश्नांवरून सरकारला घेणार, अमोल कोल्हे-सुप्रिया सुळे शिवनेरीवरून रणशिंग फुंकणार
उद्या, रविवारी आभाळ निरभ्र असेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानंतर रविवारनंतरचे तीन दिवस किमान तापमानातही घट होईल, अशीही शक्यता आहे. शनिवारी मात्र आर्द्रता वाढल्याने दिवसभर शहरात वारा नव्हता. संध्याकाळच्या वेळीही वारा किंवा गारवा नसल्याने उकाडा जाणवत असल्याची मुंबईकरांची तक्रार होती. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे शुक्रवारी ३२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान होते. कुलाबा येथील कमाल तापमानात गुरुवारपेक्षा घट झाली. मात्र रविवारनंतर आभाळ निरभ्र झाल्यानंतर कमाल तापमान ३३ ते ३४ अंशांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मुठा नदीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष का? पुणेकरांचा सवाल
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.