
Tej Police Times
‘यात्रेत काही ठिकाणी मांजर आडवी गेली’; नारायण राणेंचा शिवसेनेवर प्रहार
सहकार क्षेत्राबद्दल बोलताना थोरात म्हणाले, ‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रात सहकार चळवळ रुजवली. सहकार ही व्यवस्था आपल्या सर्वांच्या प्रगतीसाठी आहे. ती टिकवली पाहिजे आणि निकोप पद्धतीने जपली पाहिजे. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. विकासात जिल्हा बँकेचे मोठे योगदान आहे. म्हणूनच बँकेची यावेळची निवडणूक पक्ष विरहित व सर्वांना बरोबर घेत बिनविरोध केली,’ असेही थोरात म्हणाले.
‘नारायण राणेंच्या कारकीर्दीचे सर्वाधिक नुकसान त्यांच्या मुलांनी केले’
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर, बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, प्रशांत गायकवाड, माजी उपाध्यक्ष रामदास वाघ, आर. बी. रहाणे, रामहरी कातोरे, लक्ष्मणराव कुटे, अजय फटांगरे, युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष सांगळे, भारत शेठ मुंगसे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे, तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम यावेळी उपस्थित होते. संगमनेर तालुक्यात यावर्षी ९९.५५ टक्के कर्जवसुली झाली आहे. ३८ शाखांपैकी ३५ शाखांची शंभर टक्के वसुली झाली आहे. याबद्दल पदाधिकारी आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांचा थोरात यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाताय?; ‘हे’ नियम बंधनकारक
Recover your password.
A password will be e-mailed to you.