
Tej Police Times
जिल्ह्यात दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढत असून, राज्यात जळगावात सर्वांत कमी तापमानाची नोंद झाली. सोमवारी जळगावचा पारा ९.६ अंशावर गेला होता. एकीकडे रात्रीच्या तापमानात घट होत असली तरी दिवसाच्या तापमानात मात्र तीन अंशांची वाढ होऊन पारा ३१ अंशांवर गेला आहे.
थंडीचा रब्बीला फायदा
गेल्या दोन आठवड्यांपासून थंडीची लाट पसरल्याने रब्बी हंगामातील हरभरा, गहू या पिकांना चांगलाच फायदा होत आहे. कोरडवाहू ज्वारी, मका या पिकांनादेखील फायदा होत आहे.
राज्यातील थंड जिल्हे (अंश सेल्सिअसमध्ये)
जळगाव : ९.६
गोंदिया : १०.५
चंद्रपूर : ११.४
वाशिम : ११.४
पुणे : ११.७
नववर्षाचं स्वागत थंडीशिवाय करावं लागणार, मुंबईत थर्टी फर्स्टला कसं असेल वातावरण, वाचा वेदर रिपोर्ट
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.