
Tej Police Times
निवडणुकीसाठी उमेदवार आतापासून निश्चित करून त्यांना कामाला लावावे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठी बड्या नेत्यांना मैदानात उतरवावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसच्या असंतुष्ट गटाने पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अन्य संबंधित नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली. राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका गांधी-वाढ्रा यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून लढवल्यास त्याचा फायदा मध्य भारतात होऊ शकतो, असा दावाही असंतुष्टांनी केला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.