
Tej Police Times
‘एक काळ असा होता, की लोक स्वत: ‘मातोश्री’वर जायचे आणि न्याय मागायचे. ‘मातोश्री’चे एवढे वलय होते, की देशातीलच नव्हे, विदेशांतील लोकही ‘मातोश्री’वर जायचे. परंतु, उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’चे वलय घालवले आहे. आता त्यांनाच दुसरीकडे जाऊन आपली भूमिका मांडावी लागते,’ अशी टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.