
Tej Police Times
एरंडोल:येथे मंगळवारी भल्या पहाटे पासून पावसाने जोरदार बँटींग सूरू केली. दिवसभरात अगदी थोडा वेळ विश्रांती घेत पावसाचा जोर कायम राहीला.विशेष हे की, मेघगर्जना करीत पावसाचे पुनरागमन झाले.’पावसाळ्याचे खरे दिवस आता सूरू झाले की काय?.. असे शेतकर्यांमध्ये बोलले जात आहे.
अंजनी धरणात पाणीसाठ्याने अर्धशतक गाठले असून ५१. ४३टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे.
दरम्यान, धरणात पाण्याची बर्यापैकी आवक सूरू आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.