
Tej Police Times
अज्ञातांनी महिलेला रस्त्यात अडवले, श्रीरामाचे दर्शन घडवण्याच्या बहाण्याने अडीच लाखांची फसवणूक
जरांगेंचे उत्तर
शिंदे यांच्या आवाहनाला जरांगे यांनीही उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, शिंदे साहेबांचा शब्द मराठ्यांनी कधीच खाली पडून दिला नाही. खरा दोष त्या मंत्र्यांचा आहे, जे उपोषण सोडण्यासाठी आले होते. त्यांची जबाबदारी होती, प्रश्न सोडवण्याची. पण ते आता कुठे गेले आहेत? आम्ही सामंजस्याची भूमिका किती दिवस घ्यायची. सात महिने त्यामुळेच दिले होते. परंतु आम्ही तरी किती वेळ द्यायचा. समाजाने त्यांच्या शब्दाचा मानसन्मान ठेवला आहे. न्यायासाठी आता आम्ही मुंबईकडे निघणार आहोत, अशी भूमिका जरांगेंनी मांडली.
५४ लाख लोकांना कुणबी प्रमाणपत्र दिल्याचा डाटा द्या, आम्ही मुंबईला जाणारच | मनोज जरांगे
Recover your password.
A password will be e-mailed to you.