
Tej Police Times
गावाच्या वेशीबाहेर एका ठिकाणी दहा ते पंधरा झोपड्या बांधून गावातील लोक राहतात. ५ ते ७ दिवसासाठी लागणारे साहित्य, कपडे, गुरे, कोंबडी, कुत्रे सगळ काही न विसरता घेत वेशीबाहेर मुक्काम केला जातो. गावपळनीचे ५ ते ७ दिवस हे गावकऱ्यांसाठी मंतरलेले असतात. या गावपळनीसाठी चाकरमानी, माहेरवाशनी ही आवर्जून हजेरी लावतात. तीन दिवसानंतर गावच्या देवाला कौल लावून पुन्हा हे ग्रामस्थ माघारी गावात येतात. ही गावपळण एन्जॉय करण्यासाठी चाकरमानी देखील हजेरी लावतात. रात्रीच्या वेळी आम्ही सर्वजण गाण्याच्या अंताक्षरी खेळली जाते.
जर पप्पांच्या जीवाला काही झालं तर आई जिजाऊची शपथ घेऊन सांगते सरकारला जागेवर ठेवणार नाही : पल्लवी जरांगे
जिल्ह्यात अनेक रुढी परंपरा अजूनही या काळात पारंपरिक पद्धतीने जपल्या जातात. अशीच पद्धत म्हणजे वैभववाडी तालुक्यातील शिराळे गावची गावपळन. आजही कायम जपली जाते. महाराष्ट्राला उत्सव आणि परंपरांचा मोठा वारसा लाभलेला आहे. मात्र आजच्या आधुनिकतेच्या युगात श्रद्धेला अंधश्रद्धेचे ग्रहण लागू न देण्याची खबरदारी घेतल्यास परंपरा टिकवणे आणि त्यांचा आनंद घेण निरंतर शक्य होईल.
Recover your password.
A password will be e-mailed to you.