
Tej Police Times
ज्या दिवशी त्यांच्याकडून शिव्या पडतात ना, तेव्हा वाटतं चला बरोबर बाण लागलेला आहे : आदित्य ठाकरे
या डांबर प्लांटला ग्रामपंचायत आणि प्रशासनाची कोणतीही परवानगी नसल्याचा दावा देखील शेतकऱ्याने केला आहे. डांबर प्लांट मालकाकडे तक्रार केली असता त्याने कोणतीही दाद दिली नाही, अशी माहिती देखील तक्रारदार शेतकऱ्याने दिली आहे. हा डांबर प्लांट बंद करून होणारे नुकसान थांबवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. डांबर प्लांटमुळे होत असलेल्या प्रदूषणामुळे उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.