
Tej Police Times
मोठी बातमी! अंतरवली सराटीतील मराठा आंदोलकांवरील राजकीय गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश
मुंबईला जाणार नाही
मराठ्यांचे भगवं वादळ लवकरच मुंबईत धडकणार होतं. मात्र, त्याआधीच मराठा आंदोलकांचे वादळ शांत करण्यात शिंदे-फडणवीस सरकारला यश आले आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे यांना सर्व कागदपत्रे दिली आहेत अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, केसरकर यांनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचीही विनंती केली. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. त्यानुसार आज सकाळी ८ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे उपोषण सोडणार आहेत.
Manoj Jarange Navi Mumbai: मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत १०० टक्के मोफत शिक्षण द्या : जरांगे
Recover your password.
A password will be e-mailed to you.