
Tej Police Times
कायदा बनलाय, जवळपास आरक्षण मिळालंय, मराठे जिंकून आलेत : मनोज जरांगे पाटील
पुढे वडेट्टीवार म्हणाले, नितेश राणेनी जी भूमिका मांडली आहे, की आमचा बाप सागर बंगल्यावर बसला आहे. आमचं कुणी वाकडं करु शकणार नाही. बंगल्यावर बसलेले मालगुजर आणि बाप हे दीर्घकाळ टिकत नसतात. ना बंगले टिकतात ना बंगल्यात बसलेले बाप टिकतात. सत्ता ही समाजासाठी आहे. विशिष्ट समाजाला टारगेट करण्यासाठी सत्तेचा वापर कराल तर सत्तेच्या मुकुट घालून कुणी परमनंट बसलेला नाही हे लक्षात ठेवा. सत्ता गेली की त्याचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतात. हे लक्षात ठेवून आपण काय बोलतो याचे भान ठेवायला हवे, असे वडेट्टीवार म्हणाले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.