
Tej Police Times
ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार, मोर्चाचा मार्ग आणि नियोजनासाठी समिती स्थापन
‘टुकडे हुए हजार…’
‘इंडिया आघाडी’ची सध्या ‘टुकडे हुए हजार…’ अशी अवस्थ झाली आहे. एक भाऊ, आई आणि बहीण एकत्र राहिले, तरी ‘इंडिया आघाडी’ टिकेल, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला. शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढणार असल्याकडे मुनगंटीवार यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर महाराजांनी राजकारणात यावे, पण राजकारण्यांनी महाराज होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ओबीसींवर अन्याय झाला नाही, भुजबळांच्या आंदोलनात सहभागी होणार नाही, तायवाडेंचा पलटवार
Recover your password.
A password will be e-mailed to you.