
Tej Police Times
हे सर्व मृत्यू पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात २०० शेळ्या आणि मेंढ्यांचा मृत्यू हा अन्न विषबाधेमुळे झाला असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती पशुधन अधिकारी अनिल परंडवाल यांनी दिली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेळ्या आणि मेंढ्याचा मृत्यू झाल्याने मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे याची शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी होऊ लागली आहे.
१० किलोचा मखाना हार, राहुल गांधींनी अमेरिकेतलं गणित मांडत बिहारमधील शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातला
तसेच लोणावळा परिसरात ही घटना अचानक घडल्याने मेंढपाळाच्या ही गोष्ट लक्षात आली. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. यानंतर पशुधन अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. विषबाधेमुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे, असे पशुधन अधिकारी यांनी सांगितले आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.