
Tej Police Times
आमच्यावर कारवाई करण्याआधी मोदी, शाहांवर कारवाई करा; ठाकरेंनी थेट निवडणूक आयोगालाच ललकारलं
‘हा कार्यक्रम दुर्मिळ प्रसंगी होत असून हा अमृत काळाचा प्रारंभ आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षाला सुवर्ण शताब्दी बनवण्याच्या दिशेने काम सुरू आहे. ‘अमृत काळा’चा विचार केवळ एक संकल्प नाही तर, भारताची आध्यात्मिक प्रेरणा आहे. भारत ही केवळ सर्वांत जुनी संस्कृती नाही तर मानवतेसाठी एक सुरक्षित आश्रयस्थानही आहे,’ असे सांगत ‘भगवान महावीरांचा शांततेचा, करुणेचा आणि बंधुत्वाचा संदेश हा सर्वांसाठी महान प्रेरणेचा स्रोत आहे,’ असे मोदी म्हणाले.
Prev Post
Recover your password.
A password will be e-mailed to you.